वैशाख वणवा आणि बेपत्ता सावली
रस्ते सिमेंटीकरण आणि रुंदीकरणाच्या नावाखाली वृक्षांची कटाई अमरावती/प्रतिनिधीनवतपाच्या पाच दिवसानेतर शहरातील तापमान ४५अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे जीवाची काहिली होत असून रस्त्यावर जाणार्या पादचार्याला किंवा वाहन चालकांना सावलीचा सहारा घ्यावा लागतो. पण, रस्ता सिमेंटीकरण व रुंदीकरणाच्या नावाखाली रस्त्यावरील झाडांची मोठ्या प्रमाणात कटाई करण्यात आल्याने `सावलीच बेपता’ झाली आहे.सध्या वैशाख महिना सुरू आहे. वैशाखात तापमान दरवर्षीच …