Author name: Admin

रुग्णाला घेऊ जाणाऱ्या रुग्णवाहिकेचा भीषण अपघात

एकाचा मृत्यू तर ४ गंभीर जखमी पांढरकवडा –केळापूर तालुक्यातील बोरगाव(कडू) येथील प्रभाकर मारोती परचाके वय ४३ वर्ष या इसमाने विष प्राशन केले होते.त्यामुळे त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालय पांढरकवडा येथे हलवण्यात आले परंतु पांढरकवडा शासकीय रुग्णालय येथे काही प्रतिसाद मिळत नसल्यामुळे इसमला एम्ब्युलन्स च्या साहाय्याने यवतमाळ येथे रेफर करण्यात आले पांढरकवडा शासकीय रुग्णालय येथून ॲम्ब्युलन्स निघाली …

रुग्णाला घेऊ जाणाऱ्या रुग्णवाहिकेचा भीषण अपघात Read More »

४५० वर्षापासून सुरु आहे देऊळवाड्यात लोटांगणाची परंपरा

कोजागीरी पौर्णिमेला सुरु होतो बालाजी ‘यात्रा महोत्सव’ सागर सवळे/चांदूरबाजार-तालुक्यातील श्रीक्षेत्र देऊळवाडा येथील विजया दशमी नंतर दोन दिवसांनी सुरु होणार्‍या बालाजी यात्रा महोत्सवाला ४५० वर्षाचा इतिहास आहे.येथे असलेल्या मोठ्या व लहान बालाजीची दोन मंदिरे आहेत. मोठ्या व लहान बालाजीच्या रथासमोर नवस पुर्ण झालेले भाविक लोटांगणे घालतात.यात वयाची मर्यादा नसते.श्रध्देच्या अथंग सागरात डुबुन हे सर्व भाविक आपले …

४५० वर्षापासून सुरु आहे देऊळवाड्यात लोटांगणाची परंपरा Read More »

अमरावतीच्या फाइव्ह स्टार एमआयडीसी असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी अफाक सुभेदार

अमरावती –अमरावती जिल्हा जे पूर्वी कॉटन सिटी म्हणून ओळखला जाणारा हा जिल्हा आता विदर्भातील दुसऱ्या क्रमांकाचा औद्योगिक शहर म्हणून ओळखला जात असून, केवळ औद्योगिकच नव्हे तर अमरावती हे शैक्षणिक क्षेत्रातही मोठे शैक्षणिक केंद्र बनत आहे. अमरावतीमधील बडनेरा रोड आणि साई नगर सातुर्णा येथे अनेक औद्योगिक युनिट्स आधीच सुरू आहेत, परंतु वाढत्या उद्योगांमुळे महाराष्ट्र सरकारने नागपूर …

अमरावतीच्या फाइव्ह स्टार एमआयडीसी असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी अफाक सुभेदार Read More »

….तर मंत्र्यांचे गळे पकडून त्यांना रस्त्यावर आणू

रविकांत तुपकर यांचा सरकारला इशारा अकोला–सोयाबीन , कापूस पिकांवर रोगराई चे संकट पसरले असून यंदाच्या हंगामात कापूस आणि सोयाबीनचे उत्पादन घटले आहे. शेतकऱ्यांना आधीच आस्मानी संकटाने त्रासून सोडले आहे, पिकविम्याची रक्कम शेतकऱ्यांना अद्याप मिळाली नाही, सरकारकडून कुठली मदत मिळाली नाही, सोयाबीन – कापसाला भाव मिळत नाही त्यामुळे शेतकऱ्यांचे जगणे कठीण झाले असून आत्महत्या वाढत आहे. …

….तर मंत्र्यांचे गळे पकडून त्यांना रस्त्यावर आणू Read More »

गरजवंत मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणात समाविष्ट करण्याच्या मागणीला पाठिंबा

सध्या महाराष्ट्रात गरजवंत मराठा समाजाचे ओबीसी आरक्षणात समाविष्ट करण्याच्या मागणीवरून प्रखर आंदोलन सुरू आहे. मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यांनी अन्न, पाणी, औषधे, वैद्यकीय तपासणी ह्याचा त्याग केलेला आहे. गरजवंत मराठा लोकांना कुणबी प्रमाणपत्रे द्यावीत आणि ५० %च्या आतील ओबीसी आरक्षणाचा लाभ द्यावा तसेच प्रगत झालेल्या ओबीसी जातींना ओबीसी आरक्षण बाह्य करावे …

गरजवंत मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणात समाविष्ट करण्याच्या मागणीला पाठिंबा Read More »

धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मिरवणुकीत फिरवली तलवार

दोघांना अटक; गुन्हा दाखल पातुर-तालुक्यातील चातारी येथे मंगळवार 24 ऑक्टोबर रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीमध्ये दोन युवकांनी हातात तलवार घेऊन ती हवेत फिरवली. त्यातून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याने पोलिसांनी कारवाई करून दोन युवकांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.याबाबत सविस्तर प्राप्त माहिती अशी की मंगळवार 24 ऑक्टोबर रोजी दसरा व धम्मचक्र …

धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मिरवणुकीत फिरवली तलवार Read More »

यवतमाळ शहरात होणार झगमगाट…

६ कोटी ८८ लाखाचे पथदिवे मंजुर खा.भावना गवळी यांची माहिती यवतमाळ –शहरातील लोहारा बायपास ते धामणगाव बायपास पर्यंत आंधाराचे साम्राज्य राहत असल्याने नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. यामुळे या भागात पथदिवे लावण्याची मागणी अनेक नागरीकांनी खा. भावनाताई गवळी यांच्याकडे केली होती. खा. भावनाताई गवळी यांनी यासंदर्भात पाठपुरवठा करुन पथदिवे उभारणी करीता ६ कोटी …

यवतमाळ शहरात होणार झगमगाट… Read More »

परतवाडा- बैतूल महामार्गावर भीषण अपघात

एकाचा मृत्यू तर दोन गंभीर जखमी अचलपूर /प्रतिनिधी- परतवाडा- बैतूल महामार्गावर कोठारा गावानजीक कार व दुचाकी च्या भिषण अपघातात एकाचा घटनास्थळावरच मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले. प्राप्त माहितीनुसार, परतवाडा बैतूल महामार्गावर मुस्लिम कब्रस्तानाजवळ स्प्लेंडर क्रमांक एम एच २७ सिएफ ३६३२ या दुचाकीवरून वाहनचालक परतवाडा कडे येत असतात विरुद्ध दिशेने येणाऱ्या एम एच १३ …

परतवाडा- बैतूल महामार्गावर भीषण अपघात Read More »

आर्णी शहरात पुन्हा हत्येचा थरार…

तरुनाची चाक़ूने भोकसु हत्या डीजे चा वाद जीवावर बेतला आर्णी-शहरातील काही दिवसां पूर्वीची हत्येची घटना मागे पडत नाही तर अजय नामक युवकाची रक्त रंजीत हत्या झाल्याचे पुन्हा दिसून आले.शहरात सर्वत्र जामलेला युवा गाण्याच्या तालावर थिरकत असताना काही कारणा वरुन अजय चे आरोपिशी मतभेद झाल्या नंतर अजय आपला मित्र जतीन दीपक पुट्ठावार वय वर्ष २० हे …

आर्णी शहरात पुन्हा हत्येचा थरार… Read More »

मध्यप्रदेश राज्यातील भैंसदेही मतदार संघात….

विधानसभा निवडणुकीत प्रहार जनशक्ति पक्षाचे राहुल सतिषसिंह चव्हाण रिंगणात अचलपूर/प्रतिनिधी-राज्याचे माजी राज्यमंत्री व अचलपूर मतदार संघाचे आमदार तथा प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक आ. बच्चुभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण राज्यात प्रहार जनशक्ती पक्षाचा विस्तार होत असताना आता मध्य प्रदेश राज्यातील भैंसदेही मतदार संघ विधानसभा निवडणुकीत प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने .राहुल सतिषसिंह चव्हाण रिंगणात उतरले आहे .यामुळे …

मध्यप्रदेश राज्यातील भैंसदेही मतदार संघात…. Read More »

Scroll to Top