भारताच्या कर्णधाराला नवव्या षटकातच वापरावे लागले सहा गोलंदाज
हार्दिक पांड्याला दुखापत तर बांगलादेशची तुफान फलंदाजी पुणे : क्रिकेट वर्ल्डकप मधील भारत विरुद्ध बांगलादेशचा सामना आज पुण्यामध्ये सुरु आहे. यात बांगलादेशने टॉस जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताच्या दृष्टीने हा निर्णय हितकारकच आहे. पण भारतालाही आता सावढगिरीने खेळण्याची गरज दिसत आहे. कारण बांगलादेशने तुफान फलंदाजी करत पहिल्या नऊ षटकांतच अर्धशतक ठोकले आहे. तर भारताचा …
भारताच्या कर्णधाराला नवव्या षटकातच वापरावे लागले सहा गोलंदाज Read More »